Skip to main content

महाराष्ट्रात गाजत असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील रिफायनरी प्रकल्प संदर्भात आंदोलन

महाराष्ट्रात गाजत असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील रिफायनरी प्रकल्प संदर्भात आंदोलन.

रत्नागिरी:-

      महाराष्ट्रात गाजत असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील रिफायनरी प्रकल्प संदर्भात आंदोलन चालत आहेत या ठिकाणी शिवसेनेचे ठाकरे गटाचे खा. विनायक राऊत व आ. वैभव नाईक हे आंदोलन नसताना भेटीसाठी जात असताना पोलीस प्रशासनाने त्यांचा ताफा अडवला. पोलीस प्रशासनाने त्यांना पुढे जाण्यासाठी रोखले. त्यानंतर काही वेळ नाही खासदार विनायक राऊत व वैभव नाईक यांना त्यांच्या पाच ते सहा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसह दोन गाड्या सोडण्यात आल्या. यावेळी आंदोलकांनी खा. विनायक राऊत व आ.वैभव नाईक यांच्यासमोर त्यांच्या व्यथा मांडल्या. आंदोलक भयंकर भडकले आहेत. हा प्रकल्प आम्हाला नकोच आहे अशा व्यथा त्यांनी आणल्या आहेत.

      या प्रकल्पामध्ये सत्ताधारी व विरोधक एकमेकांमध्ये आरोप करत आहेत शिंदे सरकारचं म्हणणं आहे की या प्रकल्पाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच ही जागा सुचवली होती. पण आता सरकार बदलल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांची भूमिका बदलली आहे.असे आरोप उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री.उदय सामंत हे करत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पण एबीपी माझा या चैनल शी बोलताना सांगितले आहे की उद्धव ठाकरे हे समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पालाही असाच विरोध करत होते. ज्या गावात उद्धव ठाकरे यांनी विरोध केला होता त्याच गावातील लोकांनी आम्हाला नंतर समृद्धी महामार्गासाठी सहकार्य केले. अगोदर विरोध करत असतात पण हा प्रकल्प रोजगाराच्या मुद्द्यांनी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे या प्रकल्पाची गरज महाराष्ट्र सरकारच्या अर्थ मंत्रालयासाठी खूप गरजेचे आहे.


        उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या आरोपाला उत्तर देताना खा. विनायक राऊत यांनी महाराष्ट्रात गाजत असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील रिफायनरी प्रकल्प संदर्भात आंदोलन चालू केले आहेत. या ठिकाणी शिवसेनेचे ठाकरे गटाचे खा. विनायक राऊत व आ. वैभव नाईक हे आंदोलन नसताना भेटीसाठी जात असताना पोलीस प्रशासनाने त्यांचा ताफा अडवला. पोलीस प्रशासनाने त्यांना पुढे जाण्यासाठी रोखले. त्यानंतर काही वेळ नाही खासदार विनायक राऊत व वैभव नाईक यांना त्यांच्या पाच ते सहा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसह दोन गाड्या सोडण्यात आल्या. यावेळी आंदोलकांनी खा. विनायक राऊत व आ.वैभव नाईक यांच्यासमोर त्यांच्या व्यथा मांडल्या. आंदोलक भयंकर भडकले आहेत. हा प्रकल्प आम्हाला नकोच आहे अशा व्यथा त्यांनी आणल्या आहेत.

        या प्रकल्पामध्ये सत्ताधारी व विरोधक एकमेकांमध्ये आरोप करत आहेत शिंदे सरकारचं म्हणणं आहे की या प्रकल्पाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच ही जागा सुचवली होती. पण आता सरकार बदलल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांची भूमिका बदलली आहे.असे आरोप उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री.उदय सामंत हे करत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पण एबीपी माझा या चैनल शी बोलताना सांगितले आहे की उद्धव ठाकरे हे समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पालाही असाच विरोध करत होते. ज्या गावात उद्धव ठाकरे यांनी विरोध केला होता. त्याच गावातील लोकांनी आम्हाला नंतर समृद्धी महामार्गासाठी सहकार्य केले. अगोदर विरोध करत असतात, पण हा प्रकल्प रोजगाराच्या मुद्द्यांनी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे या प्रकल्पाची गरज महाराष्ट्र सरकारच्या अर्थ मंत्रालयासाठी खूप गरजेचे आहे.

      उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपाला उत्तर देताना खा.विनायक राऊत यांनी सांगितले. आम्ही कोकण भूमी वाचवायची सुपारी घेतली आहे. आम्ही नाणार परिसरातील निरपराध नागरिकांच्या जीवनाचं रक्षण करण्याची सुपारी घेतली आहे. अशा हजार सुपाऱ्या घेतल्या आहेत.....Read more

Comments

Popular posts from this blog

तरुण तडफदार युवा सरपंचाने 40 वर्षाचा प्रलंबित प्रश्न एका झटक्यात सोडला

युवा सरपंच शिवा शेकडे यांच्या प्रयत्नाने ४० वर्षाचा रस्त्याचा प्रश्न सुटला आहे!         विकासाचे ध्येय असेल तर मार्ग नक्कीच सापडतो अशीच काहीतरी घटना आष्टी तालुक्यात म्हसोबाची वाडी येथे घडली आहे. इच्छाशक्तीच्या बळावर कोणतेही कार्य अशक्य नसतं हे पुन्हा एकदा एका नव्या दमाचे तरुण सरपंचाने दाखवून दिला आहे.आष्टी तालुक्यातील म्हसोबाचीवाडी गावामध्ये सालदरा या वस्तीसाठी साधा पाऊलवाट थोडीसुद्धा नव्हती. हा वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेला प्रश्न ताज्या दमाच्या तरुणाने एका झटक्यात सोडून टाकला.        हा रोडचा गंभीर विषय एक वर्ष ना दोन वर्षे तर तब्बल चाळीस वर्षा नंतर मार्गी लागला. तडफदार विद्यमान कर्तव्यदक्ष युवा सरपंच शिवा दादा शेकडे प्रयत्नाने म्हसोबावाडी यांच्या सेवालाल नगर ग्रुप ग्रामपंचायत च्या अधिपत्याखाली विकास कामांना गती मिळाली रोड, समाज मंदिर, सभामंडप, तलाव गाळ उपसा करने अशा नाना प्रकारच्या योजना राबवून शिवा दादा शेकडे या सरपंचाने अवघ्या पाच ते साडेपाच महिने रेकॉर्ड ब्रेक विकास कामे केली आहेत यांच्या कार्याचा संपूर्ण महाराष्ट्र...

ठाणे महानगरपालिकेची दमदार कामगिरी!

ठाणे महानगरपालिकेची दमदार कामगिरी!           राज्य सरकारच्या नगरविकास विभागातर्फे घेण्यात आलेल्या शहर सौंदर्याकरण व स्वच्छता स्पर्धा-२०२२ मध्ये ‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिका गटात ठाणे महानगरपालिकेने दुसरा क्रमांक पटकाविला आहे.               तर, नागरी प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महापालिकांच्या पहिल्या गटातही ठाणे महापालिकेस दुसरा क्रमांक मिळाला आहे. नगरविकास दिनाच्या निमित्ताने गुरूवारी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात या स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला. मा. ना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मा. ना. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना दुसऱ्या क्रमांकाचे दहा कोटी रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल आणि नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव (२) सोनिया सेठी आदी मान्यवर उपस्थित होते ....Read more

नेवासा तालुक्यातील सुप्रसिद्ध विधीज्ञ भागवतराव शिरसाठ यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड.

नेवासा तालुक्यातील सुप्रसिद्ध विधीज्ञ भागवतराव शिरसाठ यांची निंभारी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड.           नेवासा तालुक्यातील निंभारी येथील रहिवासी आणि कायद्याचे गाढे अभ्यासक असलेले ज्येष्ठ विधीज्ञ श्री.भागवतराव शिरसाठ यांची निंभारी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुकीत सोसायटीचे सर्व सदस्य बिनविरोध निवडून आणण्यात त्यांना यश आले.         सोसायटीच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल नेवासा वकील संघातर्फे नेवासा येथील कोर्टात भागवतराव शिरसाठ यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा व सत्र न्यायाधीश जाधव साहेब यांनी एडवोकेट भागवतराव यांचा सत्कार केला व त्यांच्या कार्याबद्दल विशेष गौरोद्गार काढले. तसेच कोल्हार तालुका पाथर्डी येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व सरपंच यांनीही नेवासा येथे जाऊन शिरसाठ साहेबांचा तसेच निंबारीचे सरपंच आप्पासाहेब जाधव, तसेच सोसायटीचे व्हॉइस चेअरमन यांचाही सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.    ...