महाराष्ट्रात गाजत असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील रिफायनरी प्रकल्प संदर्भात आंदोलन.
महाराष्ट्रात गाजत असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील रिफायनरी प्रकल्प संदर्भात आंदोलन चालत आहेत या ठिकाणी शिवसेनेचे ठाकरे गटाचे खा. विनायक राऊत व आ. वैभव नाईक हे आंदोलन नसताना भेटीसाठी जात असताना पोलीस प्रशासनाने त्यांचा ताफा अडवला. पोलीस प्रशासनाने त्यांना पुढे जाण्यासाठी रोखले. त्यानंतर काही वेळ नाही खासदार विनायक राऊत व वैभव नाईक यांना त्यांच्या पाच ते सहा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसह दोन गाड्या सोडण्यात आल्या. यावेळी आंदोलकांनी खा. विनायक राऊत व आ.वैभव नाईक यांच्यासमोर त्यांच्या व्यथा मांडल्या. आंदोलक भयंकर भडकले आहेत. हा प्रकल्प आम्हाला नकोच आहे अशा व्यथा त्यांनी आणल्या आहेत.
या प्रकल्पामध्ये सत्ताधारी व विरोधक एकमेकांमध्ये आरोप करत आहेत शिंदे सरकारचं म्हणणं आहे की या प्रकल्पाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच ही जागा सुचवली होती. पण आता सरकार बदलल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांची भूमिका बदलली आहे.असे आरोप उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री.उदय सामंत हे करत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पण एबीपी माझा या चैनल शी बोलताना सांगितले आहे की उद्धव ठाकरे हे समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पालाही असाच विरोध करत होते. ज्या गावात उद्धव ठाकरे यांनी विरोध केला होता त्याच गावातील लोकांनी आम्हाला नंतर समृद्धी महामार्गासाठी सहकार्य केले. अगोदर विरोध करत असतात पण हा प्रकल्प रोजगाराच्या मुद्द्यांनी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे या प्रकल्पाची गरज महाराष्ट्र सरकारच्या अर्थ मंत्रालयासाठी खूप गरजेचे आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या आरोपाला उत्तर देताना खा. विनायक राऊत यांनी महाराष्ट्रात गाजत असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील रिफायनरी प्रकल्प संदर्भात आंदोलन चालू केले आहेत. या ठिकाणी शिवसेनेचे ठाकरे गटाचे खा. विनायक राऊत व आ. वैभव नाईक हे आंदोलन नसताना भेटीसाठी जात असताना पोलीस प्रशासनाने त्यांचा ताफा अडवला. पोलीस प्रशासनाने त्यांना पुढे जाण्यासाठी रोखले. त्यानंतर काही वेळ नाही खासदार विनायक राऊत व वैभव नाईक यांना त्यांच्या पाच ते सहा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसह दोन गाड्या सोडण्यात आल्या. यावेळी आंदोलकांनी खा. विनायक राऊत व आ.वैभव नाईक यांच्यासमोर त्यांच्या व्यथा मांडल्या. आंदोलक भयंकर भडकले आहेत. हा प्रकल्प आम्हाला नकोच आहे अशा व्यथा त्यांनी आणल्या आहेत.
या प्रकल्पामध्ये सत्ताधारी व विरोधक एकमेकांमध्ये आरोप करत आहेत शिंदे सरकारचं म्हणणं आहे की या प्रकल्पाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच ही जागा सुचवली होती. पण आता सरकार बदलल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांची भूमिका बदलली आहे.असे आरोप उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री.उदय सामंत हे करत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पण एबीपी माझा या चैनल शी बोलताना सांगितले आहे की उद्धव ठाकरे हे समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पालाही असाच विरोध करत होते. ज्या गावात उद्धव ठाकरे यांनी विरोध केला होता. त्याच गावातील लोकांनी आम्हाला नंतर समृद्धी महामार्गासाठी सहकार्य केले. अगोदर विरोध करत असतात, पण हा प्रकल्प रोजगाराच्या मुद्द्यांनी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे या प्रकल्पाची गरज महाराष्ट्र सरकारच्या अर्थ मंत्रालयासाठी खूप गरजेचे आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपाला उत्तर देताना खा.विनायक राऊत यांनी सांगितले. आम्ही कोकण भूमी वाचवायची सुपारी घेतली आहे. आम्ही नाणार परिसरातील निरपराध नागरिकांच्या जीवनाचं रक्षण करण्याची सुपारी घेतली आहे. अशा हजार सुपाऱ्या घेतल्या आहेत.....Read more


Comments
Post a Comment